केंद्र सरकार
-
Breaking-news
रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीयांचा मृत्यू; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धात सहभागी झालेल्या १० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. मृतांपैकी…
Read More » -
Breaking-news
गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
LPG Cylinders | आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा मोठा फटका भारतालाही बसत असून देशात इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला…
Read More » -
Breaking-news
देशात पुन्हा लॉकडाऊन? केंद्र सरकारने अफवांवर दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली | मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या…
Read More » -
Breaking-news
महाराष्ट्रासह देशभर गॅस तुटवडा; सरकार वास्तव का लपवतंय? सुप्रिया सुळे सवाल
Supriya Sule | महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मान्य का करत नाही?…
Read More » -
Breaking-news
PNG कनेक्शनधारकांना LPG सिलिंडर रिफिल नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Gas Cylinder New Rules | आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात…
Read More » -
Breaking-news
सोनम वांगचुक यांच्यावरील एनएसए कारवाई रद्द, तात्काळ सुटका करण्याचे केंद्र सरकारचे आदेश
Sonam Wangchuk | लडाखमधील परिस्थिती शांत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते…
Read More » -
Breaking-news
सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? उद्धव ठाकरेंचा सवाल
मुंबई | राज्यातील आणि केंद्रातील सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? असा प्रश्न शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
Read More » -
Breaking-news
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर करावी; उद्धव ठाकरे यांची मागणी
मुंबई | मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, तात्काळ मदत…
Read More » -
Breaking-news
अशी अतिवृष्टी कधी पाहिली नव्हती; शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
Sharad Pawar | मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली…
Read More » -
Breaking-news
‘वेल्हे’ नव्हे आता ‘राजगड’; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी
पुणे | स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्याचं नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे या गावाचं नाव…
Read More »