नांदेड – माहूर तालुक्यातील पापुलवाडीत ३ कावळे, ५ कोंबड्या व कंधार तालुक्यातील नावद्याची वाडी येथे ५ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथे पाठ... Read more
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एका वर्षाहून अधिक कालावधी झाला. या कालावधीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं.... Read more
सध्या विविध गोष्टींच्या नामांतरण करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. आधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करण्याची मागणी आणि आता औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे, अशी नवीन मागणी रि... Read more
मुंबई – औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे, अशी नवीन मागणी आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सध्या औरंगाबाद शहराच्या न... Read more
विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी औरंगाबाद । प्रतिनिधी बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी विधानपरिषदेचे उपसभापती नील... Read more
मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करण्याचे आवाहन मुंबई । प्रतिनिधी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोम... Read more
बीड | बीड मध्ये एका बलात्कार पीडीतेने ग्रामपंचायतीने तिला गावातून तिला निष्कासित केल्याचा धक्कादायक दावा केलेला आहे. दरम्यान ब्लॉक डेव्हलमेंट ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय 15 ऑगस्टल... Read more
यवतमाळ येथे नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अजूनही पीक विमा कंपन्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नशीबी फक्त प्रतिक्षाच आहे असेच दिसून येत आहे. हत... Read more