राजकारण
-
जनतेपर्यंत चर्चेऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर चुकीचं; फडणवीसांच्या आमदारांना कानपिचक्या
मुंबई : कालच्या मारामारीच्या घटनेची माझ्या देखील मनात खंत आहे ही विधानसभा ही मंत्री, आमदार यांच्या मालकीची नाही ही विधानसभा…
Read More » -
ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार
मुंबई : बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला…
Read More » -
‘महाराष्ट्राची काय अवस्था झालीय?’ विधीमंडळातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले
मुंबई | महाराष्ट्र विधानभवनात गुरुवारी (१७ जुलै) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड…
Read More » -
सरकारी कर्मचाऱ्यांना लेटमार्कपासून मोठा दिलासा; अर्धा तास उशिरा ड्युटीवर हजर राहण्याची मुभा
मुंबई : महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. अर्धा तास उशिरा ड्युटीवर हजर राहण्याची मुभा देत राज्य…
Read More » -
पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा
मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे, काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड…
Read More » -
बिहारमध्ये १२५ युनिट वीज मोफत! निवडणुकीपूर्वी नीतीश कुमार यांची मोठी घोषणा
Bihar Elections 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. १ ऑगस्ट २०२५…
Read More » -
गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा
मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, विधानभवनाच्या गेटवरच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे…
Read More » -
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये, पण….
मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे आज त्यांना…
Read More »