ताज्या घडामोडी
-
पाणी योजना पूर्ण दाखवा; राजीनामा देतो : नीलेश लंके
अहिल्यानगर : केंद्र सरकारपुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेणारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा समिती) सभा आज, शुक्रवारी पुन्हा…
Read More » -
दिल्लीपाठोपाठ बंगळुरूतील शाळांना बॉम्बच्या धमक्या.! विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट पसरली
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीपाठोपाठ बंगळुरूतील तब्बल ९० शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थी आणि…
Read More » -
रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाल्यास पचनसंस्थेस ताण
मुंबई : अनेक लोकांना सकाळी नाश्ता करण्यापूर्वी खूप जड अन्न खाण्याची किंवा आरोग्यासाठी हानिकारक असे काहीतरी खाण्याची सवय असते. निरोगी…
Read More » -
मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंचा हिंदी भाषेवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात
मीरा भायंदर : हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतर मराठी लोकांचा मोर्चा निघाला. आता…
Read More » -
शिवशक्ती भिमशक्तीचा पिंपरीमध्ये आनंदोत्सव!
पिंपरीमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत केला जल्लोष पिंपरी : शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली आहे. याची…
Read More » -
‘पश्चिम बंगालमध्ये ‘TMC’च्या राजवटीत मुलींवर अन्याय, गुन्हेगारांना संरक्षण’; पंतप्रधान मोदींचा आरोप
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे झालेल्या जनसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी)…
Read More » -
“मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल !
Devendra Fadnavis : चार महिन्यानंतर भाषणे सुरू होतील, महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण, आताच सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी…
Read More » -
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा मोठा निर्णय, आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण
महाराष्ट्र : आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आदिवासी व्यवहार…
Read More »