ताज्या घडामोडी
-
मोठी दुर्घटना! आसाममध्ये भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ विमान कोसळले
Indian Air Force Plane Crash |भारतीय वायू दलाचे एएन-३२ हे विमान आसाममधील जोरहाट येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. शनिवारी सकाळी हे…
Read More » -
मंत्री असण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारस म्हणून लोकांचा जास्त विश्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले
पुणे | ‘लोकांचा माझ्यावर मंत्री म्हणून असलेल्या विश्वासापेक्षा छत्रपतींच्या घराण्याचा वारस म्हणून जास्त विश्वास आहे. सत्ता, आमदारकी किंवा मंत्रिपदाचा अमरपट्टा…
Read More » -
भारताचे अजिंक्य ‘संरक्षण कवच’! DRDO कडून क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली | चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारील देशांच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, भारताने आपल्या संरक्षण व्यवस्थेला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने शुक्रवारी…
Read More » -
महानगरपालिकेने खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण द्यावे..!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू उत्साहाने सहभागी होत…
Read More » -
‘राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा…
Read More » -
‘शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे’; मंत्री भरत गोगावले
रायगड-अलिबाग : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार दि. २७ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळ्याचे नियोजन सुयोग्य,…
Read More » -
‘आषाढी पालखी सोहळा – २०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि…
Read More » -
‘पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ पावसाळी अधिवेशनात…
Read More » -
‘लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : “महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे. शासनाच्या कृषी योजनांची अंमलबजावणी आणि…
Read More »
