breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात फक्त २४ तासात ९०९ जणांना कोरोना
देशातील करोनाच्या संसर्गाचा वेग वाढल्याची जाणीव करून देणारी आकडेवारी समोर आली आहे. मागील २४ तासात देशात ९०९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली आहे. तसेच या कालावधीत ३४ जणांना मृत्यू झाला असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
909 COVID-19 cases, 34 deaths reported in last 24 hours: Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) April 12, 2020