महाराष्ट्र
-
महाराष्ट्रात 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर जीम सोबत सामान्यांसाठी लोकलचे दरवाजे ही खुले होणार?
महाराष्ट्रात 15 ऑगस्टच्या चांगल्या मुहूर्तावर जीम सुरू करण्याबाबत सकारात्मक बातमी दिली जाणार असल्याचं आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय…
Read More » -
कोरोनामुळे डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंंदच राहणार असल्याच्या बातमीवर सरकारचं शिक्कामोर्तब नाही.
एकीकडे कोरोना पसरत असताना मागील काही काळात सोशल मीडियावर फेक न्युज सुद्धा तितक्याच वेगाने पसरत आहेत. केंद्र सरकारच्या नावाने अनेक…
Read More » -
ऐनवेळी कोकणात गाड्या सोडू नका राज्य सरकारचे रेल्वे अधिकाऱ्यांना आदेश
अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जाऊ पाहणार्या चाकरमान्यांंसाठी कोकणात विशेष गाड्या सोडण्याची तयारी मध्य रेल्वेनं दाखवली आहे.…
Read More » -
काजू व्यावसायिकांना सरकारकडून दिलासा; काजू व्यावसायिकांची राहिलेली व्हॅट परताव्याची थकीत रक्कमही परत देणार
काजू व्यावसायिकांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. या चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रकमेची १०० टक्के परतावा…
Read More » -
मुंबईतील बंदोबस्ताहून परतलेल्या ५१ एसआरपीएफ जवानांना कोरोना
जालना | बकरी ईद आणि राम मंदिर भूमिपूजन बंदोबस्तासाठी मुंबईला गेलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकडीतील अधिकाऱ्यासह…
Read More » -
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वे सोडणार 162 विशेष रेल्वे गाड्या
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं कोकणासाठी १६२ विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ…
Read More » -
बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, दुसरा हप्ता मंजूर
मुंबई | नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १० लाख बांधकांम कामगारांना लाभ…
Read More » -
अहमदनगरमध्ये गेल्या 24 तासात 528 रुग्णांची वाढ
अहमदनगर । अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 528 जणांना कोरोनाची लागण झाली असून…
Read More » -
औरंगाबादेत आज 114 कोरोनाबाधितांची भर
औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 114 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजार 81 एवढी झाली…
Read More » -
लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे दूरदृष्टीचे नेते होते. संकटांवर मात करुन…
Read More »