महाराष्ट्र
-
शिवसेना महिला आघाडीकडून योगी सरकारला चोळी-बांगड्याचा आहेर
अहमदनगर | हाथरस घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेश मधील योगी सरकारला चोळी आणि बांगड्यांचा…
Read More » -
MPSCची परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार, आयोगाने स्पष्ट केली भूमिका
मुंबई: परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी आपली भूमिका जाहीर केलेली आहे. ठरलेल्या तारखेला…
Read More » -
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज मातोश्री वर मुख्यमंत्री व ठाकरे कुटुंबाची आरोग्य विषयक तपासणी
मुंबई: माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज मातोश्री वर ठाकरे कुटुंबाची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आलेली आहे. दरम्यान आज…
Read More » -
सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर
मुंबई |महाईन्यूज| देशात सायबर गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ होत असून गेल्या वर्षी या गुन्ह्यांत तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात…
Read More » -
#SSRCase: सुशांतसिंग राजपूत प्रकरणाआडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी: गृहमंत्री अनिल देशमुख
नवी मुंबई: सुशांतसिंग राजपूत प्रकरणाआडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज…
Read More » -
जळगावात परतीच्या पावसाने पिकं झोपवली
जळगाव | सलग चार ते पाच वर्षांपासून भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.…
Read More » -
‘हॉटेल सुरू पण ग्राहक नाहीत’; पहिल्याच दिवशी दिसले ‘हे’ चित्र
राज्यात आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र पहिल्या दिवशी ग्राहकांचा अगदीच अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.…
Read More » -
#Covid-19: 24 तासात महाराष्ट्रातील 127 पोलिसांना कोरोनाची लागण, तर एकाचा मृत्यू
मुंबई: गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील 127 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झालेली असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.…
Read More » -
औरंगाबादच्या दोन तरुणांनी बनवलं पाणीपुरीचं मशीन
औरंगाबाद – पाणीपुरी म्हणलं की अनेकांच्या जिव्हाळ्याची गोष्ट. मात्र, कोरोनामुळे आपल्या आवडीची पाणीपुरीची चव चाखणे देखील अवघड झाले आहे. पाणीपुरी…
Read More » -
राजाराम बंधार्यावरून कार पंचगंगा नदीत कोसळली
कोल्हापूर |महाईन्यूज| वडणगेहून कसबा बावड्याच्या दिशेने येणारी कार राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत कोसळली. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. कारचालक जयजीत…
Read More »