breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: खासदार संजय राऊत
मुंबई: संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं महाराष्ट्रातील मध्यवर्ती निवडणूकांबाबतचं वक्तव्य सकारातमक असल्याचं सांगत राज्यात महाविकास आघाडी 5 वर्ष सरकार देखील चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही असं म्हटलेलं आहे.