breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: खासदार संजय राऊत

मुंबई: संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं महाराष्ट्रातील मध्यवर्ती निवडणूकांबाबतचं वक्तव्य सकारातमक असल्याचं सांगत राज्यात महाविकास आघाडी 5 वर्ष सरकार देखील चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही असं म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button