केंद्र सरकार
-
TOP News
सरन्यायाधीश उदय लळित यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड!
केंद्राकडे शिफारस, सर्वोच्च पद लागोपाठ दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती भूषविणार नवी दिल्ली । सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती…
Read More » -
TOP News
‘बीएसएनएल’ देशभरात सुरू करणार ‘४जी’ सेवा
नागपूर : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही केंद्र सरकारची दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या किंवा खासगीकरण करण्याच्या चर्चेला जोर चढला असताच…
Read More » -
TOP News
दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी
नागपूर : अपंग व व ज्येष्ठ नागरिकांना साधने वितरण उपक्रमासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी नी काम…
Read More » -
TOP News
राज्याच्या कृषी विभागात भाकड योजनांचा सुकाळ; शेतकऱ्यांना शून्य लाभ
पुणे : शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांच्या पाकिटांचे वितरण, भरडधान्य आणि कडधान्य विकासाअंतर्गत होणारे निकृष्ट बियाण्यांचे वाटप, त्याचबरोबर ‘माझी पॉलिसी माझ्या हाती’ आणि…
Read More » -
TOP News
नितीन गडकरींनी रस्ते चांगले केले, ते आता त्यांच्याही मागे लागले… ; जयंत पाटील यांची भाजपवर टीका
अमरावती | “देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले काम सोडले, तर कुठलेही काम पैलतिरापर्यंत पोहचू शकलेले नाही, गडकरींनी रस्ते…
Read More » -
TOP News
मोशी परिसरात बुस्टर डोस केंद्र सुरू करा : निखिल बोऱ्हाडे
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पिंपरी । प्रतिनिधी कोविडच्या महामारीनंतर आता जनजीवन सुरळीत होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या…
Read More » -
Uncategorized
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई | शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी…
Read More » -
breaking-news
‘अग्निपथ’ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रभर आंदोलने
चंद्रपूर : अग्निपथ योजनेविरोधात राज्यात तरूणाईमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. राज्यात विविध ठिकाणी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. याचदरम्यान,…
Read More » -
breaking-news
शेतकऱ्यांना जादा मिळू लागल्याचे सध्याच्या केंद्र सरकारला पाहवत नाही, शरद पवारांचा आरोप
अहमदनगर : ‘पूर्वी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारी मंडळी होती. आता तसे राहिले नाही. उलट शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त…
Read More » -
breaking-news
केंद्र सरकारचा ‘हा’ निर्णय अतिशय मूर्खपणाचा; राजू शेट्टी यांचा घणाघात
कोल्हापूर : केंद्र सरकार १ जून पासून साखरेच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर असा निर्णय झाला तर तो…
Read More »