breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
जर काँग्रेस आपल्या चुका सुधारत आहे मग भाजप कधी आपल्या चुका सुधारणार हे जनतेला सांगावे- नवाब मलिक
मुंबई |
काँग्रेस आपल्या चुका सुधारत आहे. मग भाजप कधी आपल्या चुका सुधारणार हे जनतेला सांगावे असे NCP नेते नवाब मलिक म्हणाले आहेत.
हम एक बार फिर भाजपा से सवाल करते हैं कि अगर कांग्रेस गलतियों को सुधार रही है तो वे कब अपनी गलतियों को सुधारेंगे ये लोगों को बताएं: नवाब मलिक,NCP https://t.co/soGL1zS2Up
— ANI_HindiNews (@AHindinews) March 3, 2021
वाचा- माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत मला काहीही माहिती नाही- दिलीप घोष