breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला नाही- आप सरकार

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला नसल्याचे आप सरकार दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे. तसंच कोविड-19 काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल 17 कोटींचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तर 2 लाखांहून अधिक चलन देण्यात आले. तर पोलिसांनी आतापर्यंत 27 कोटींची दंड वूसली केली असून 5 लाखांहून अधिक चलन इश्यू करण्यात आली, अशी माहिती सरकारने हायकोर्टाला दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button