राजकारण
-
‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्त्वाचे’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे : देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ…
Read More » -
आक्षेप घेणाऱ्याने ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाचलंय का? मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान
सोलापूर | गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याचा फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर, शिवसेना…
Read More » -
To The Point: माजी नगरसेविका सीमा सावळे यांचा आणखी एक नैतिक पराभव!
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवडमधील मध्यवर्ती चौक अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि भीमसृष्टी शेजारीच त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचे…
Read More » -
मोठी बातमी : शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी द्या!
पिंपरी चिंचवड । प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष तथा माजी महापौर…
Read More » -
‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार‘; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘ हा महाराष्ट्रासाठी…
Read More » -
विद्यार्थ्यांचे शुल्क ६% व्याजासह परत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत संबंधित…
Read More » -
पानसरेंविरुद्ध ‘मरणोत्तर गुन्हा’ दाखल करा, प्रकाशकाला अटक करा; संजय गायकवाड यांची मागणी
बुलढाणा | ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरीनंतर शांत होईल, असे वाटत असतानाच…
Read More » -
फक्त ४ दिवस बाकी! लाखो लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता
Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून, यासाठी 30 एप्रिल ही…
Read More » -
‘माझ्याकडे फक्त तीनच पर्याय होते’; खासदार राघव चड्ढा यांनी सांगितलं ‘आप’ सोडण्यामागचं कारण
नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेतील सात खासदारांनी २४ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात…
Read More »
