महाराष्ट्र
-
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी पायी वारी करणारा विठ्ठल भक्त मातोश्रीकडे रवाना
पंढरपूर – महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावा आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, यासाठी पायी वारी करणारा विठ्ठल भक्त मातोश्रीच्या दर्शनासाठी मुंबईकडे रवाना…
Read More » -
केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेमध्ये महाराष्ट्र देशात नंबर वन !
नवी दिल्ली – सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी आयुष्मान भारत या योजनेची सुरूवात केंद्र शासनाने 2018 मध्ये…
Read More » -
आईने कष्टानं कमावलेल्या पैशांवर मुलानं बाया नाचवल्या, बिंग फुटताच पोलिसही चक्रावले
मुंबई – आईनं मुलाकडे कष्टानं कमावलेले पैसे ठेवायला दिले. मात्र, आईनं पैसे परत मागताच मुलानं दारु आणि इतर व्यसनात उडवले, असं…
Read More » -
फडणविसांवर शिवसेना नेत्या कडाडल्या, म्हणाल्या ‘लव्ह जिहाद हा भाजपचाच अजेंडा’
मुंबई – राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आता शिवसेना नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यात उडी…
Read More » -
हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता ? – देवेंद्र फडणवीस
नागपूर – मुंबईतील वांद्रे येथील प्रतिष्ठित ‘कराची स्वीट्स’च्या नावावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी…
Read More » -
COVID 19 : दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही परिस्थिती चिंताजनक
मुंबई – दिवाळीनंतर दिल्लीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. मुंबईसह…
Read More » -
धक्कादायक : अमरत्व प्राप्तीसाठी मामा-भाच्यासह तीघांनी गमावला जीव
मुंबई – ठाण्यातील शहापूर तालुक्यात चांदा गावात धक्कादायक घटना घडली आहे. अमरत्त्व मिळवण्यासाठी केलेल्या अघोरी विद्येच्या प्रयत्नात तीन तरुणांचा जीव गेल्याची…
Read More » -
महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार
मुंबई: राज्यातील शाळा सुरु ठेवण्याबाबत, फी बाबत एकूणच निर्माण झालेल्या संभ्रम अवस्थेमुळे राज्यात सरकार आहे की छळछावणी असा सवाल भाजप…
Read More » -
पंढरपूरमध्ये श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून 22 ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू
पुणे: पंढरपूरात श्रीविठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये म्हणून 22 ते 26 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.…
Read More » -
कासव तस्करी प्रकरणात पुणे वनविभागाने 2 जणांना ठोकल्या बेड्या
पुणे: कासव तस्करी प्रकरणात पुणे वनविभागाने 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 20 भारतीय स्टार कासव आणि 10 काळ्या…
Read More »