breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार
मुंबई: राज्यातील शाळा सुरु ठेवण्याबाबत, फी बाबत एकूणच निर्माण झालेल्या संभ्रम अवस्थेमुळे राज्यात सरकार आहे की छळछावणी असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केलेला आहे.