महाराष्ट्र
-
योग संस्था आणि इनडोअर्स गेम्संना उद्यापासून परवानगी: महाराष्ट्र सरकार
मुंबई: महाराष्ट्रात उद्यापासून कंटेटमेंट झोन बाहेरील आणि अंतर्गत खेळांच्या योगा संस्थाना सशर्त परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. Yoga institutes outside…
Read More » -
GoodNews! सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उद्यापासून 50% क्षमतेवर खुली करण्यास महाराष्ट्र सरकारचा हिरवा कंदील
पुणे: सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उद्यापासून (5 नोव्हेंबर) 50% क्षमतेवर खुली करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली आहे. मात्र ही मुभा…
Read More » -
अर्णब गोस्वामी अटकेनंतर सरकार वर ‘आणीबाणी’ परिस्थितीवरून टीका करणार्यांना आमदार रोहित पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर
अहमदनगर: पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकार वर भाजपा कडून टीका करण्यात आलेली आहे. तसेच ‘आणीबाणी’ परिस्थितीवरून टीका करणार्यांना…
Read More » -
उध्दवजी आणि आदित्य ठाकरे यांची सेना ही अखेर सोनिया सेना झाली; आशिष शेलारांचे शिवसेनेवर टीकास्त्र
मुंबई: उध्दवजी आणि आदित्य ठाकरे यांची सेना ही अखेर सोनिया सेना झाली आहे, अस टीकास्त्र आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सोडलेलं…
Read More » -
जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावं; अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी चंद्रकांत पाटलांचं आवाहन
मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकार आणि पोलिसांना धारेवर…
Read More » -
महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब आज दुपारी 1.30 वाजता पत्रकारांशी साधणार संवाद
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आज दुपारी 1.30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार असून ते नेमंक कशावर बोलणार याकडे सर्वांचे…
Read More » -
कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाही- महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई: कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाहीये. महाराष्ट्र पोलिसांनी कायद्यानुसारच कारवाई केलेली आहे. अशी माहिती महराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.…
Read More » -
आणीबाणीनंतरही मानसिकता कायम; शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई: आणीबाणीनंतरही मानसिकता कायम; शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन गोस्वामी याच्या अटकेनंतर…
Read More » -
ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून बदला घेण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही- शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई: महाराष्ट्रा मध्ये कायदे पाळले जातात. पुरावे असल्यास पोलिस त्या व्यक्तीवर कारवाई करु शकतात. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून बदला घेण्यासाठी…
Read More » -
शिवसेना आणि काँग्रेसकडून आवाज दडपण्याचा प्रयत्न ,फडणवीसांचा आरोप!
मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.…
Read More »