breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
भारत बंद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका…म्हणाले!
नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
नवी दिल्ली येथे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (दि.८ डिसेंबर) भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्याला काँग्रेसचा पाठिंबा दर्शवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणतात की, मोदी जी, किसानों से चोरी बंद करो! सभी देशवासी जानते हैं कि, आज भारत बंद है । इसका संपूर्ण समर्थन करके हमारे अन्नदाता के संघर्ष को सफल बनायें ।