breaking-newsराजकारणराष्ट्रिय
भारताची ताकद मोदींच्या कमजोरीत बदलली आहे- कॉंग्रेस नेते राहुल गांधी
मुंबई: भारतात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मंदी आलेली आहे. भारताची ताकद मोदींच्या कमजोरीत बदलली आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली आहे.