breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीतील वातावरण ताणावपूर्ण; मुख्यमंत्री केजरीवाल गृहमंत्र्यांना भेटणार!
नवी दिल्ली। महाईन्यूज । ऑनलाईन टीम
दिल्लीतील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे मी फारच चिंतीत आहे. तत्काळ शहरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी CitizenshipAmendmentAct आणि NRC च्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते.