Vidhan Bhavan
-
Breaking-news
‘सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची’; आ. विजय वडेट्टीवार
नागपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे आदर्श अशी संसदीय लोकशाही आपल्याला दिलेली आहे. विधिमंडळ सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न…
Read More » -
Breaking-news
आता रस्त्यावरील गुंड, मवाली थेट विधानभवनात; हर्षवर्धन सपकाळांची टीका
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असेच म्हणावे लागेल.…
Read More » -
Breaking-news
“मी शांत आहे, याचा वेगळा अर्थ घेऊ नका”; विधानसभेतील हाणामारीनंतर पडळकरांचा सूचक इशारा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे 2025 चे पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत असून, 16 आणि 17 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…
Read More » -
Breaking-news
कालच्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, अधिवेशन सुरू असताना केवळ ‘यांना’च प्रवेश
मुंबई : विधानभवनातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशन काळात कडक शिस्तीचे आदेश जारी केले आहेत. अधिवेशन सुरू…
Read More » -
Breaking-news
ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार
मुंबई : बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला…
Read More » -
Breaking-news
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये, पण….
मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे आज त्यांना…
Read More » -
Breaking-news
बाजार समित्यांना राष्ट्रीय कक्षेत आणणार; कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
पुणे : राज्यातील बाजार समित्यांना राष्ट्रीय कक्षेत आणण्यासाठी सुधारणा २०१८ विधेयक क्र.६४ प्रस्तावित करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी…
Read More » -
Breaking-news
‘ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा’; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो लवकरात लवकर लागू करण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी. जेणेकरून विधेयक डिसेंबर…
Read More » -
Breaking-news
‘चंद्रपूर जिल्ह्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यात येणार’; महसूल मंत्री बावनकुळे
मुंबई : जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले असून त्यानुसार लवकरच याबाबत…
Read More » -
Breaking-news
पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश
मुंबई : आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ साजरे करताना विविध उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम राबवत असताना पर्यावरण संवर्धन आणि…
Read More »