Pahalgam attack
-
Breaking-news
शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा; राज्यातील शाळांमध्ये लष्करी प्रशिक्षण देणार
मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सीमारेषांवर तणाव निर्माण झाला होता. त्यातच, भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला.…
Read More » -
Breaking-news
कुरापतखोर शेजाऱ्यांवर बळाचा वापर गरजेचा; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारील राष्ट्रांच्या कुरापतींना आळा घालण्यासाठी बळाचा वापर करणे गरजेचे असल्याचे…
Read More » -
Breaking-news
ऑपरेशन सिंदूर। पाकिस्तानात बहुसंख्य भागात आणीबाणी, पाक सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांची घाबरगुंडी!
नवी दिल्ली / श्रीनगर / इस्लामाबाद : भारताच्या लष्कराने हाती घेतलेले आणि यशस्वीपणे पार पाडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ ही फक्त दहशतवाद्यांना धडा…
Read More » -
Breaking-news
पहलगाम हल्ल्यानंतर उमर अब्दुल्लांची पीएम मोदींशी पहिली भेट: काय झाली चर्चा?
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
Breaking-news
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चेनंतर जयशंकर यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार…”
India Pakistan War Tension Updates : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संतप्त…
Read More » -
Breaking-news
पहलगाम हल्ल्यावर शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य: ओवैसी म्हणाले, “त्या जोकरचे नाव घेऊ नका”
हैदराबाद : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 निर्दोष पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण बनले असताना, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू…
Read More » -
Breaking-news
‘अरे जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा’; चित्रा वाघ, राम सातपुते काँग्रेसवर संतापले, वडेट्टीवारांना प्रत्त्युतर
मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर देशात काही प्रमाणात धार्मिक वादही समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, दहशतवाद्यांनी पर्यटकांना जीवे मारताना आधी…
Read More » -
Breaking-news
‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला’, पहलगाम हल्ल्यावर अबू आझमी यांंचं मोठं वक्त्यव्य
Abu Azmi : पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यावर आता…
Read More » -
Breaking-news
मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य, “अहिंसा आपल्या देशाचा धर्म आहे, पण कुणी वाईट..”
Mohan Bhagwat : पहलागम या ठिकाणी २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना त्यांचा जीव गमावावा लागला. यानंतर…
Read More »