loan waiver
-
Breaking-news
शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी…
Read More » -
Breaking-news
शेतकरी कर्जमाफी कशी आणि कधी करणार?
मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती खात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या समितीकडे बोट दाखवून…
Read More » -
Breaking-news
‘कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची’, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वादग्रस्त विधान
Radhakrishna Vikhe Patil | यंदाच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात वाहून गेल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने…
Read More » -
Breaking-news
‘शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे…
Read More » -
Breaking-news
दसरा मेळावा : मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सरकारला ‘‘अल्टिमेटम’’
Manoj Jarange Demands from Dasara Melava: मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्या मेळाव्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या…
Read More » -
Breaking-news
“खऱ्या गरजूंनाच कर्जमाफी”; बावनकुळे यांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांमध्ये आशेचा नवा किरण!
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक आश्वासन पूर्ण केले जाईल, असे महसूलमंत्री…
Read More » -
Breaking-news
आता रस्त्यावरील गुंड, मवाली थेट विधानभवनात; हर्षवर्धन सपकाळांची टीका
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असेच म्हणावे लागेल.…
Read More » -
Breaking-news
राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची योग्य वेळ कोणती? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न
Sanjay Raut : राज्यात महायुती सरकार आल्यापासून दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या…
Read More » -
Breaking-news
अखेर बच्चू कडूंचं ७ दिवसांनंतर अन्नत्याग आंदोलन मागे
Bachu Kadu : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजा सातवा दिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला…
Read More » -
Breaking-news
अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
Bachu Kadu : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, आज त्यांच्या…
Read More »