konkan rain
-
Breaking-news
राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Monsoon : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आज भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला…
Read More » -
Breaking-news
23 जिल्ह्यांसाठी अलर्ट! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने काय सांगितलं?
Rain Update : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून…
Read More » -
Breaking-news
पुण्यापाठोपाठ मुंबईत वरुणराजाचे आगमन! पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra Weather Update : मुंबईत वरुणराजाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा…
Read More » -
Breaking-news
पुणे, सातारा, कोकणात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा
Rain Update : अखेर राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या…
Read More » -
Breaking-news
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सूनच्या प्रवासाला वेग, काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मुंबई: दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ८ जून पासून एकाच जागी स्थिर असणारा मान्सून आता हळूहळू पुढे…
Read More » -
Breaking-news
राज्यातील २५ ते ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट; १५ जूनपर्यंत मेघगर्जनेचा अंदाज
Monsoon Update : राज्यातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु, अद्यापही काही जिल्ह्यांना मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. अशातच राज्यातील…
Read More » -
Breaking-news
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार
Monsoon : मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला…
Read More » -
Breaking-news
राज्यात दुहेरी हवामानाचा प्रभाव; कोकणात पावसाच्या सरी, मराठवाडा–विदर्भात गारठा…
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत असून, काही भागांत पावसाच्या सरी तर काही भागांत कडाक्याच्या थंडीचा…
Read More » -
Uncategorized
हवामान खात्याकडून इशारा, येत्या वीकेंडला घरीच थांबा, कोकणातील ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दि. ११ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत:…
Read More »
