Agriculture Department
-
Breaking-news

शेतीचे मॅपिंग करून अद्ययावत डेटा तयार करा; शेतकऱ्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याचे कृषी राज्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्य शासनाकडून शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी शेती…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सिंधुदुर्गात ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना; नितेश राणेंचे निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…
Read More » -
Breaking-news

फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा’; मंत्री भरत गोगावले
रायगड-अलिबाग : पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीसारख्या शाश्वत पर्यायांचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन…
Read More » -
Breaking-news

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या…
Read More » -
Breaking-news

कर्जमाफीच्या लाभासाठी हे काम करणे आवश्यक, नाहीतर मिळणार नाही लाभ
नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे दोन…
Read More » -
Breaking-news

बियाणे, खते, कीटकनाशकांच्या तक्रार निवारणासाठी आता प्रत्येक तालुक्यात समिती
अहिल्यानगर : कृषी विभागाने आता प्रत्येक तालुकास्तरावर बियाणे, खते व कीटकनाशकांच्या तक्रार निवारणासाठी समिती स्थापनेचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तक्रारींची…
Read More » -
Breaking-news

खरीपातील या 14 पिकांसाठी विमा योजना जाहीर…अर्ज कसा आणि कुठे करणार? या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार
Kharif Crop Insurance: राज्यातील अनेक भागात अजून पेरणी करावी की नाही या संभ्रमात शेतकरी आहे. काही ठिकाणी अंदाजे पेरणी सुरू…
Read More » -
Breaking-news

बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत नोंदणी करा; कृषीमंत्र्यांचे आवाहन
Farmer Schemes : नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी…
Read More » -
Breaking-news

‘१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील वृक्षलागवड मोहिमेला अधिक प्रभावी आणि शाश्वत स्वरूप देणे आवश्यक आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी),…
Read More » -
Breaking-news

‘पीएम किसान’चे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी; महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ?
अकोला : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम शनिवारी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील ९०…
Read More »









