breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतामध्ये 140 दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली |

भारतामध्ये 140 दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 4 लाख पेक्षा कमी नोंदवण्यात आलेली आहे. तर दररोज मृतांचा आकडा हा 157 दिवसांनंतर 400 पेक्षा कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

आवश्य वाचा: दिल्ली स्पेशल सेल कडून 5 दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button