breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आम आदमी पार्टीचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा, शेतकर्‍यांच्या मागण्या रास्त-मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली |

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीत शेतकर्‍यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया देताना मी आणि माझा पक्ष आम आदमी पार्टी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. आंदोलनाच्या सुरूवातीला 9 स्टेडियम कारागृहात बदलण्यासाठी द्यावीत यासाठी माझ्यावर दबाव होता मात्र ती परवानगी नाकारल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

आवश्य वाचा: सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निमित्ताने जवान आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button