महाराष्ट्र
-
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,६०,३०८ वर
पुण्यात ४,१३४, मुंबईत २,०८५ नवे रुग्ण मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या…
Read More » -
#RainAlert: मुंबई, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावासची शक्यता- हवामान विभाग
मुंबई: मुंबई, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज…
Read More » -
दुचाकी चालवण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना; आधी वाचा मगच बाईकवर बसा!
मुंबई | प्रतिनिधी केंद्र सरकार वाढते दुचाकीचे अपघात लक्षात घेता दर वेळेस वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करत असते. त्यामध्ये सुरक्षितता महत्त्वाची…
Read More » -
पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार
धुळे | एसटीची उद्या (सोमवार, 14 सप्टेंबर) पासून आंतरराज्य सेवा सुरू होणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत…
Read More » -
रायगडमध्ये लालचंदन तस्करी करताना तब्बल 1.87कोटींचे लालाचंदन जप्त
रायगड: मौजे नारळवाडी गावात धाड टाकल्यानंतर 3,750 किलोचे तब्बल 1.87 कोटींचे लाल चंदन जप्त करण्यात आलेले आहे. या प्रकरणी शेतमालक…
Read More » -
दिलासादायक : राज्यात ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त : आरोग्यमंत्री
२ लाख ९० हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू मुंबई | प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ०६१ रुग्ण…
Read More » -
मराठा समाजाने संयम राखावा, राज्य सरकार कायदेशीर लढाई करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई । प्रतिनिधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात माझे कुटुंब…
Read More » -
चिराग पासवान यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचे खुले पत्र..काय म्हणाले वाचा!
पुणे । प्रतिनिधी लोकजनशक्ती पार्टीचे नेता आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता…
Read More » -
रोखठोक: महाराष्ट्रात ठाकरे-पवार ब्रँड टिकला पाहिजे: संजय राऊत
मुंबई |प्रतिनिधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत निर्माण झालेला वाद सुरुच आहे. या वादात मनसेने…
Read More » -
#CM-LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता जनतेशी साधणार संवाद
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्राच्या जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
Read More »