breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधींच्याकडे काही काम नसल्याने ते असे अनेक ठिकाणांना भेट देत आहेत- हरयाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे काही काम उरलेले नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने अनेक ठिकाणांना भेट देत आहेत. आमच्याकडे अजूनपर्यंत त्यांच्या दौ-याचे कुठलेही पत्र आले नाही, त्यामुळे असे झाल्यास आम्ही कायदा आणि सुव्यवस्था कोणालाही मोडू देणार नाही असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button