breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याची काळजी घ्यावी आणि तेथे असलेल्या जंगल राजवर कठोर कारवाई करा- अनिल देशमुख
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याची काळजी घ्यावी आणि तेथे असलेल्या जंगल राजवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेली आहे.