breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसल्यास त्यांंनी राजीनामा द्यावा- मदन शर्मा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसल्यास त्यांंनी राजीनामा द्यावा व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखू शकतील असे सरकार लोकांंना निवडू द्या अशी प्रतिक्रिया मुंबईतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करणारे नौदल सेवानिवृत्त अधिकारी मदन शर्मा यांंनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button