breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यातील कंपनीला लागलेली भीषण आग नियंत्रणात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई: आज सकाळी ठाणे पश्चिम येथील एका कंपनीच्या ऑफिसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेले आहे. यात कोणतीही जिवीत वा वित्त हानी झालेली नाहीये. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 2 रेक्स्यू वाहनं, 3 वॉटर टँकर्स, 2 जॅम्बो वॉटर टॅंकर्स दाखल झालेल्या असून पोलिस आणि प्रादेशिक आपत्ती एमजीएमटी सेलचे अधिकारी देखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button