breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चोरी, दरोड्याच्या घटना कदापी खपवून घेतल्या जाणार नाहीत- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: काल वांद्रे व खार भागात झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात 3 मालिका चोरांना अटक करण्यात आलेली आहे. यासारख्या घटनांना खपवून घेण्यात येणार नाही आणि गुन्हेगारांवर आवश्यक कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button