breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
राज्य सरकारने पाठवलेलेली 12 नावे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी स्वीकारणार नाहीत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप
मुंबई: राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून पाठवण्यात येणारी 12 नावे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी स्वीकारणार नाहीत. विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात हे आगोदरच झालेल्या चर्चेत ठरलेलं असल्याचा गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत केलेला आहे.