Radhakrishna Vikhe Patil
-
Breaking-news
‘कुंभमेळा विकास कामांना अधिक गती देणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विकास कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती…
Read More » -
Breaking-news
‘जलसंवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा’; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नाशिक : राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यातूनच विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीवर …
Read More » -
Breaking-news
‘नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिंधुदुर्गनगरी : “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून…
Read More » -
Breaking-news
‘साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी’; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून,…
Read More » -
Breaking-news
‘देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची’; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा
अहिल्यानगर : जगातील एका भागातील युद्ध व संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्याने देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे व अन्नसुरक्षा…
Read More » -
Breaking-news
‘औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही!’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्यानगर : औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही-गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होताना येथे काहीजण उद्योजकांना त्रास देण्याचे…
Read More » -
Breaking-news
‘शरीर सुदृढ असेल तरच उत्तम प्रशासन घडेल’; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
शिर्डी : खेळ आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो. खेळामुळे आपण पराभव पचवायला व विजयात नम्रता बाळगायला शिकतो. खेळामुळे सांघिक भावना…
Read More » -
Breaking-news
बिबट्या हल्ले प्रतिबंधासाठी ८ कोटी १३ लाखांचा निधी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांची घोषणा
Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून ८ कोटी…
Read More » -
Breaking-news
‘कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची’, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वादग्रस्त विधान
Radhakrishna Vikhe Patil | यंदाच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात वाहून गेल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने…
Read More » -
Breaking-news
‘सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत’; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
Supriya Sule : शेतकऱ्यांना मदत न करता केवळ पाहणी दौरे करणाऱ्या सरकारवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. “शक्तिपीठ…
Read More »