quantum computing
-
Breaking-news
‘क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने…
Read More » -
Breaking-news
‘राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य; क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य’; मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि क्षमतावृद्धीला शासन प्राधान्य देत असून, महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसेच…
Read More » -
Breaking-news
‘विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय),…
Read More » -
Breaking-news
‘राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्याच्या पहिल्या…
Read More » -
Breaking-news
‘महाराष्ट्रात क्वांटम तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रमास मंजुरी’; मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : केंद्र सरकारने २०२३ मध्ये ६ हजार कोटींच्या तरतुदीसह राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संप्रेषण,…
Read More » -
Breaking-news
‘राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा’; मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : केंद्र सरकारने “राष्ट्रीय क्वांटम मिशन” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या…
Read More » -
Breaking-news
‘दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दावोस : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या…
Read More » -
Breaking-news
‘राज्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात चार लाख नोकऱ्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना’; माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात चार लाख नोकऱ्या आणि ५० हजार ६०० कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले…
Read More »