Maharashtra Farmers
-
Breaking-news

‘कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना‘ ही…
Read More » -
Breaking-news

खरीपातील या 14 पिकांसाठी विमा योजना जाहीर…अर्ज कसा आणि कुठे करणार? या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार
Kharif Crop Insurance: राज्यातील अनेक भागात अजून पेरणी करावी की नाही या संभ्रमात शेतकरी आहे. काही ठिकाणी अंदाजे पेरणी सुरू…
Read More » -
Breaking-news

बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत नोंदणी करा; कृषीमंत्र्यांचे आवाहन
Farmer Schemes : नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी…
Read More » -
Breaking-news

‘केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; शेतकऱ्यांंपर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात…
Read More » -
Breaking-news

‘नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण…
Read More » -
Breaking-news

‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेतीच्या परिवर्तनाची जनचळवळ : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये…
Read More » -
Breaking-news

‘सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : ‘पानी फाऊंडेशन’मार्फत 2022 पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात 46 तालुक्यांत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…
Read More » -
Breaking-news

‘सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणा-या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन…
Read More » -
Breaking-news

पुणे, सातारा, कोकणात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा
Rain Update : अखेर राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या…
Read More » -
Breaking-news

‘अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ‘महाबीज’च्या आकृतीबंधास मंजुरी’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे.…
Read More »









