Gram Panchayat
-
Breaking-news

कर्जमाफीच्या लाभासाठी हे काम करणे आवश्यक, नाहीतर मिळणार नाही लाभ
नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे दोन…
Read More » -
Breaking-news

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर
मुंबई : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची…
Read More » -
Breaking-news

‘कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार’; मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ६१ हजार ९००…
Read More » -
Breaking-news

‘एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार’; उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये…
Read More » -
Breaking-news

आजपासून देशात G RAM G कायदा लागू ; देशभरातील कामगारांना मिळणार वाढीव वेतन
G RAM G Act: ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला…
Read More » -
Breaking-news

‘१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील वृक्षलागवड मोहिमेला अधिक प्रभावी आणि शाश्वत स्वरूप देणे आवश्यक आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी),…
Read More » -
Breaking-news

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक
मुंबई : राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि…
Read More » -
Breaking-news

‘राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा…
Read More » -
Breaking-news

जिल्ह्यात आता बॅटरी संचलित घंटागाड्या धावणार
अमरावती : जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षांचे…
Read More »









