Government resolution
-
TOP News । महत्त्वाची बातमी

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शालेय दप्तर; शासनाचा निर्णय
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना आता…
Read More » -
Breaking-news

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ’; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई : राज्य शासनाने शेतकरी हितासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ…
Read More » -
Breaking-news

शासनाचा मोठा निर्णय: १ ऑगस्टपासून सर्व शासकीय आणि संवेदनशील दस्तऐवजांसाठी ‘डिजिटल स्वाक्षरी’ अनिवार्य!
वर्धा : शासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिशीलता आणि सुरक्षितता आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासनाचे…
Read More » -
Breaking-news

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी घेतलेली फी परत मिळणार; मनोज जरांगेंना प्रसाद लाड यांचं आश्वासन
School college fee : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात शैक्षणिक शुल्क सवलतीबाबत राज्यभरातून तक्रारी येत असताना, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठे…
Read More »







