BJP
-
ताज्या घडामोडी
ठाकरे सरकार पडणार का नाही ; फडणवीसांनी सभेत सांगितला कार्यकर्त्यासोबतचा संवाद
गडचिरोली | राज्यातील ठाकरे सरकार २०२४ च्या आधी पडणार का नाही, हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की, मी तसे केले…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाविकास आघाडीत कितीही भांडणे लावण्याचा प्रयत्न करा; मंत्री यांनी भाजपवर हल्लाबोल
प्रतिनिधी, कोल्हापूर महाविकास आघाडीतील तीन पक्षात कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही, अडीच वर्षे आम्ही टिकलोय, पुढील…
Read More » -
ताज्या घडामोडी
काँग्रेस आमदार नाराज असल्याची चर्चा; पटोलेंनी भाजपवरच बॉम्ब टाकला!
नागपूर | ईडीने वकील सतीश उके यांच्या घरावर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद…
Read More » -
ताज्या घडामोडी
#SatishUkey:’त्या’ लॅपटॉपमध्ये लोया केस,फडणवीसांविषयी महत्त्वाची माहिती, उकेंच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप
नागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सतीश…
Read More » -
TOP News
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावरील कारवाईची नोटीस मागे
मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर महानगरपालिकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या बंगल्यावर पालिका…
Read More » -
Uncategorized
मुंबईच्या मशिदींवरील बेकायदा भोंगे हटवावेत; मोहित कंबोज यांची मागणी
मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण आदी प्रश्न सोडवण्यासाठी चांगले उपक्रम सुरू केले…
Read More » -
TOP News
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव : नाना पटोले यांचे भाकीत
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल. त्यानंतर देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता येईल, असे भाकीत काँग्रेस…
Read More » -
breaking-news
चंद्रकांत पाटलांनी इशारा देताच संजय राऊतांनीही केला पलटवार; खोचक शब्दांत म्हणाले…
मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना…
Read More » -
breaking-news
…ते ऐकून पंतप्रधान मोदींची २ तासांची झोपही उडाली असेल; खासदार संजय राऊत यांचा टोला
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दोन तास झोपतात. ती झोपही लागू नये आणि देशाची २४ तास सेवा करता…
Read More » -
breaking-news
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावरून भाजपाची आगपाखड; म्हणे, “हा महाराष्ट्रद्रोह नाही तर काय? आदित्य ठाकरेंनी यावर..”!
मुंबई | एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि…
Read More »