पाऊस
-
Breaking-news

राज्यात पुढील ५ दिवस ‘वरुणराजा’चा जोर; पुणे, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
मुंबई | मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही…
Read More » -
Breaking-news

राज्यात वादळी पावसाचा प्रभाव वाढला; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज तर ‘या’ भागांना यलो अलर्ट!
पुणे | मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यात वादळी पावसाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश…
Read More » -
Breaking-news

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा
मुंबई | भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते…
Read More » -
Breaking-news

शनिवारी महाराष्ट्रात वादळी पावसाचा तडाखा? विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
पुणे | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक भागांत उकाडा वाढला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या हलक्या…
Read More » -
Breaking-news

राज्यात पावसाचा जोर वाढणार? ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’
पुणे | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांत उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, जुलैच्या महत्त्वाच्या टप्प्यात…
Read More » -
Breaking-news

राज्यात पावसाचा जोर ओसरला! मुंबई-ठाण्यासह ११ जिल्ह्यांना मात्र ‘यलो अलर्ट’
Maharashtra Weather | गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता राज्यातील पावसाचा जोर काहीसा…
Read More » -
Breaking-news

राज्यात गेल्या २४ तासात पावसाची दमदार हजेरी
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात 116.4 रायगड जिल्ह्यात 108.7 मुंबई…
Read More » -
Breaking-news

मुंबईचा पाऊस जगात भारी! पाच दिवसांत तब्बल ९२० मिमी पाऊस
Mumbai Rain | मुंबईतला पाऊस आणि रस्त्यांवर साचणारे पाणी हा दरवर्षीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यावेळची चर्चा काहीशी वेगळी आणि…
Read More » -
Breaking-news

राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात
मुंबई | राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नये! मान्सून कोकणात दाखल, पण १५ जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी
मुंबई | नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) दक्षिण कोकणात दाखल झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते…
Read More »









