देवेंद्र फडणवीस
-
Breaking-news
‘आम्ही फक्त पायलट-को-पायलट बदललो’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘खुर्ची’ वरून टोला
Eknath Shinde | अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ‘खुर्च्यांची अदलाबदल’ असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
Breaking-news
‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं’; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमाला…
Read More » -
Breaking-news
महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेंतर्गत कायापालट; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
मुंबई | भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे…
Read More » -
Breaking-news
वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी…
Read More » -
Breaking-news
जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार
मुंबई | जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा…
Read More » -
Breaking-news
#Maharashtra | विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल
मुंबई | २६ मार्चला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षांची निवड होणार आहे, त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज…
Read More » -
ताज्या घडामोडी
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची एक गोष्ट राऊतांनी प्रामाणिकपणे मान्य केली
पुणे : 2014 साली भाजपचे वरिष्ठ नेते त्यांचा युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आलेले, हे त्यांचं ठरलेलं. चर्चा सुरु होती. माननीय…
Read More » -
ताज्या घडामोडी
देवेंद्र फडणवीसांवर राऊतांची खोचक टीका
दिल्ली : पाकिस्तानात जाऊन आपले प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन आले, त्यावर तुमचा आक्षेप नाही. मग एखाद्या इफ्तार…
Read More » -
Breaking-news
विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई | विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे असून त्यासाठी राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणे आवश्यक आहे.…
Read More » -
Breaking-news
दंगली कशाला करताय? मोहन भागवतांसह सरकारने जाऊन कबर उद्धस्त करावी; संजय राऊतांची टीका
मुंबई | औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव…
Read More »