Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: राज्यातील मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्राने ८५ टक्के खर्च उचलला – सीतारामन

जेव्हा सरकारने लॉकडाउन शिथील केला त्यामुळे कामगारांना घरी जाणे शक्य झाले तेव्हा श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. राज्यांना कामगारांना स्थानकांवर आणण्याची विनंती करण्यात आली. यासाठी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च उचलला : सीतारमन
Shramik special trains were started when it was possible for workers to move, states were requested to bring workers to stations, 85% cost was borne by the Central government: FM Nirmala Sitharaman pic.twitter.com/D9SkGOmRH0
— ANI (@ANI) May 17, 2020





