TOP News । महत्त्वाची बातमी
-
RBI ने सुरू केले तीन प्रमुख सर्वेक्षण; सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे धोरण कसे ठरवले जाणार?
RBI Launches Three Surveys : देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तीन प्रमुख सर्वेक्षणे सुरू केली…
Read More » -
जनतेची दिशाभूल करणारा मोर्चा, रविंद्र चव्हाणांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार एका महिन्यापूर्वीच केला होता. कोणी काय करावं? कोणत्या…
Read More » -
राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय
Maharashtra Election : राज्यात आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. पुढील काही दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून…
Read More » -
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचा मोठा निर्णय, IAS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली केली उच्चाधिकार समिती गठीत
मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी…
Read More » -
‘निवडणुकांत दुबार मतदार दिसला की बडवून काढा’; राज ठाकरे आक्रमक
Raj Thackray | मुंबईत आज महाविकास आघाडीप्रणीत विरोधी पक्षांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगर पालिका…
Read More » -
राजधानी दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी; काय असेल नवीन नाव?
नवी दिल्ली : भारतात गेल्या काही वर्षापासून अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान आता भारताची राजधानी असलेल्या दिल्लीचे नाव…
Read More » -
आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू
Venkateswara Swamy Temple Stampede | आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशिबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा मृत्यू…
Read More » -
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी, बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
SSC-HSC Exam Time Table 2026 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि…
Read More » -
‘शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा’, उद्धव ठाकरेंचं पत्र
मुंबई | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं. त्यानंतर शेतकऱ्यांना…
Read More »
