मुंबई
-
निर्बंध शिथिल होणार की कायम राहणार? आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
मुंबई – आज दुपारी साडेतीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत १ जूननंतर राज्यात कडक निर्बंध…
Read More » -
मिरा-भाईंदर न्यायालयाच्या उर्वरित कामाकरिता राज्य शासनाकडून ९ कोटी
दीड वर्षांपासून रखडलेले मिरा-भाईंदर न्यायालयाचे काम लवकरच पूर्ण होणार भाईंदर | गेल्या दीड वर्षांंपासून निधीअभावी रखडलेल्या मिरा-भाईंदर दिवाणी व फैजदारी…
Read More » -
कोविड उपाययोजनेकरिता तब्बल ६ कोटी खर्च
प्राणवायू आणि औषधांचा खर्च गुलदस्त्यात, दोन महिन्यांत महानगरपालिका आर्थिक संकटात भाईंदर | गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या करोना आजाराच्या प्रादुर्भावाला…
Read More » -
आयपीएस सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक; दोन वर्षांसाठी नियुक्ती
मुंबई– भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची ‘सीबीआय’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.…
Read More » -
“उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग” अशी सध्या सचिन सावंत यांची गत! प्रविण दरेकरांचा घणाघात
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं. सत्ताधारी महाविकास आघाडीतील…
Read More » -
“मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नौटंकी दौरा”- नारायण राणे
मुंबई | तौते चक्रीवादळाच्या पाहणीकरता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावरुन त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांचंही नाव आता…
Read More » -
गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर; वाचा नेमका काय आहे आक्षेप?
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातल्या…
Read More » -
“वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका,” भाजपा नेता रोहित पवारांवर संतापला
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची भेट घेत डान्स केल्याने विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. रोहित पवार…
Read More » -
कठोर टाळेबंदीनंतरही साताऱ्यात वेगाने रुग्णवाढ
शासन, प्रशासनावर चिंतनाची वेळ सांगली | सातारा जिल्ह्यत आज मंगळवारपासून १ जूनपर्यंत सक्त टाळेबंदी लागू झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून…
Read More » -
#Covid-19: ठाण्यासह १८ जिल्ह्यांत गृहअलगीकरण बंद
बाधितांचे प्रमाण अधिक असल्याने राज्य सरकारचा निर्णय मुंबई | राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे ५० टक्के…
Read More »