breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
4 वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीमुळे शेतकरी, कामगार आणि ट्रेडर्स यांना जबरदस्त फटका; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची केंद्रावर टीका
नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे 4 वर्षांपासून शेतकरी, कामदार आणि ट्रेडर्स यांना जबरदस्त फटका बसल्याचे म्हणत राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्रावर टीका केलेली आहे.