breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा!, कोरोनाचे आव्हान संपले नसल्याने काळजी घेण्याचे अवाहन

मुंबई: दीपावली निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नसल्यामुळे यावर्षी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदूषणमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्याचे राज्यपालांनी आवाहन केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button