breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजस्थानमध्ये घडलेल्या बोट अपघातात 19जणांची सुटका, तर ११जणांचा मृत्यू, ३ जन अद्याप बेपत्ता

राजस्थान: राजस्थान येथे आज घडलेल्या बोट अपघातामधून 19 लोकांची सुटका करण्यात आली आहे, तर आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. 3 लोक अद्याप बेपत्ता आहेत. नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या पथकांद्वारे बचाव कार्य चालू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button