breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंधू बॉर्डर वर शेतकर्यांच्या भेटीसाठी रवाना
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंधू बॉर्डर वर शेतकर्यांच्या भेटीसाठी निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत. आज या शेतकरी आंदोलनाचा 12 वा दिवस आहे.
आवश्य वाचा: भारतामध्ये Covishieldच्या emergency use authorisation साठी SII चा DCGI अर्ज