breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारत सरकारची दिल्ली ते काठमांडू विमान उड्डाणास मान्यता- Embassy of India in Kathmandu

नवी दिल्ली |

नेपाळ आणि भारत सरकारने दिल्ली ते काटमांडू विमान उड्डाणास मान्यता दिलेली आहे, अशी माहिती काटमांडू येथील भारतीय दुतावासाने दिलेली आहे. भारत आणि नेपाळ सरकारांनी हवाई परिवहन बबल यंत्रणेतर्गत दिल्ली ते काठमांडू दरम्यान नियमित ठरलेल्या उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्स या दैनिक उड्डाणे करणार आहेत अशी माहिती काठमांडूमधील भारतीय दूतावासाने दिलेली आहे.

आवश्य वाचा- भारताने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा- खासदार संजय राऊत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button