breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पुढील 2 दिवस पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार, शक्य ती मदत पोहोचवणार: मुख्यमंत्री
नवी दिल्ली: महाराष्ट्राला सरतीच्या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. पुढील 2 दिवस परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. अद्याप धोका टळलेला नाहीये. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.